Category: News

माणगांव तालुक्यातील बांदलवाडी येथे गावात वीज कोसळली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही.

कोरोनाचा हंगाम आणि त्यात चक्रीवादळ, मुसळधार पाऊस आणि पुरामुळे आधीच कोकणची जनता ग्रासली असून एकप्रकारे एकामागोमाग संकटे चालूच आहेत. काही दिवसांपासून संध्याकाळी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडत असून बराच वेळ…

कालच केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी कंगना राणावतला Y दर्जाची सुरक्षा पुरवण्याचे आदेश दिले.

कालच केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी कंगना राणावतला Y दर्जाची सुरक्षा पुरवण्याचे आदेश दिले. जाणून घेऊया भारतातील VIP लोकांना पुरविल्या जाणाऱ्या या सुरक्षेसाठी किती पोलीस कर्मचारी लागतात आणि महिन्याला सुरक्षेसाठी किती…

रायगड जिल्ह्याचे एज्युकेशनल हब श्रीवर्धनमध्ये उभारणार. पालकमंत्री कु. आदिती तटकरे

श्रीवर्धन येथील गोखले एज्युकेशन सोसायटी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे शिक्षक दिनानिमित्त “तेजस्विनी पुरस्कार” व “सरस्वती भूषण पुरस्कार” वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून…

मिशन बिगिन अगेन: राज्य सरकारने जिल्हाबंदी उठवली असून आता ई-पासची आवश्यकता नाही.

राज्य सरकारने आता मिशन बिगिन अगेन अंतर्गत जिल्हाबंदी उठवली असून एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी ई-पासची गरज लागणार नाही. परंतु याव्यतिरिक्त इतरही घोषणा राज्य सरकारने केल्या असून काय चालू आणि…

तुकाराम मुंढे राजकीय नेते किंवा स्थानिक लोकप्रतिनिधींना का खुपतात.. हि आहेत कारणे

संघर्षमय जीवन जगून मोठा झालेला माणूस आपल्या शिस्तबद्ध स्वभाव आणि धडक निर्णयांमुळे महाराष्ट्रभर चर्चेत राहिलेला माणूस म्हणजे आयएएस अधिकारी श्री. तुकाराम मुंढे. एका सामान्य शेतकरी कुटुंबात जन्म आणि हाल-अपेष्टा कायम…

गणेश उत्सवाकरीता शासनाने ई-पास रद्द केला नाही.

गणेश उत्सव काही दिवसांवरच आला आहे. गणेशउत्सवाकरिता मुंबई- पुण्याहून लाखो चाकरमानी दरवर्षी कोंकणात येत असतात. कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने कोंकणात जाण्यासाठी धोरणे ठरविलेली आहेत. सोशल मीडियावरती अफवा पसरली आहे…

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.
Exit mobile version