Category: General Knowledge

पोलादपूरच्या मातीतला अस्सल हिरा बॉलिवूडकरांना लाभला आहे जो एकेकाळी मुंबईत वडापाव विकून पोट भरायचा..

लक्ष्मण उतेकर हे नाव फारच कमी जणांना माहित असेल. परंतु आपल्या मेहनतीवर आणि जिद्दीच्या जोरावरती आज बॉलिवूडमध्ये आपले एक स्थान निर्माण करून एक यशस्वी दिग्दर्शक बनलेले आहेत. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित…

दुष्काळ “एका हाताने” गाडणारा ७८ वर्षांचा ढाण्या वाघ “महादेवअप्पा चिद्रे”

आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक । इंस्टाग्राम । ट्विटर । टेलिग्राम । शेअरचाट एकदा माझ्याकडं या ..तुमचे आत्महत्येचे विचार गळून पडतील. लातूरच्या दवणहिप्परग्यात एका हाताचा शेतकरी…

चवदार तळे सत्याग्रह: अगदी पाणी मिळण्यापासून विशिष्ट वस्त्र परिधान पद्धतीचे आवाहन बाबासाहेबांनी केले होते.

आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक । इंस्टाग्राम । ट्विटर । टेलिग्राम । शेअरचाट महाड सत्याग्रह हा २० मार्च १९२७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी रायगड जिल्ह्यातील…

सुमारे ४०० वर्षापासूनचा समाजप्रबोधनाचा वडिलोपार्जित वारसा जगभरात मराठी, हिंदी, कन्नड, उडिया, बंगाली, इंग्रजी भाषेतून लाखो अनुयायींपर्यंत पोहोचवणारे श्री. नानासाहेब धर्माधिकारी.

२००८ साली खारघर नवी मुंबई येथे ५१० एकराचा परिसर आणि सुमारे ४० लाखांहून लोक जमले होते ज्याची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये सुद्धा केली आहे. निमित्त होत स्वर्गीय नारायण विष्णू…

कुलाबाचा “रायगड” जिल्हा करणारे राज्याचे माजी मुख्यमंत्री ए. आर. अंतुले यांचे अनेक धाडसी निर्णय आजही चालू आहेत.

रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील आंबेत गावाचे सुपुत्र बॅरिस्टर अब्दुल रेहमान अंतुले हे महाराष्ट्राचे आठवे मुख्यमंत्री होते. मुंबई विद्यापीठ व लंडन येथून कायद्याचे शिक्षण घेऊन त्यांनी बॅरिस्टर हि पदवी मिळवली. महाराष्ट्राच्या…

काय आहे कृषी विधेयक बिल आणि पंजाबचेच शेतकरी जास्त का आंदोलन करत आहेत..

२० सप्टेंबर २०२० रोजी केंद्र सरकारने तीन नवे कृषी विधेयक कायदे मंजूर केले होते. २१ सप्टेंबर दुसऱ्या दिवसापासूनच शेतकरी या मंजूर झालेल्या बिलांविरुद्ध आंदोलन करत होते आणि गेल्या २ आठवड्यांपासून…

आपली भाषा आणि परंपरेविषयी नेहमीच ठाम राहिलेल्या दिलजीतने बॉलिवूड चित्रपटात पगडी काढावी लागेल म्हणून चित्रपटच नाकारला होता.

नुकतेच दिल्ली सीमेवर पंजाब आणि हरियाणा येथील शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याविरोधात आंदोलन चालू केले असून अनेक पंजाबी सेलिब्रिटी, उद्योजक आणि बाहेरील देशांमध्ये राहणाऱ्या पंजाबी लोकांनी या आंदोलनाला जाहीर…

सातारा ते दिल्ली हजारो हातांना रोजगार आणि शेकडो करोडोंच्या BVG उद्योग समूहाचा यशस्वी मराठी मालक.

श्री. हणमंतराव गायकवाड एका सामान्य कुटुंबातील व्यक्ती ते देशातील यशस्वी उद्योजग. ज्यांना सर्व्हिस क्षेत्रातील अंबानी ओळखले जाते आणि जवळपास ७० हजार पेक्षा जास्त लोकांना त्यांनी आत्तापर्यंत रोजगार दिलेला आहे. गायकवाड…

राष्ट्रवादी पक्षाचे चिन्ह असणाऱ्या घड्याळात १०:१० मिनिटेच का.. आधी कोणत्या चिन्हासाठी मागणी केली होती…वाचा

राजीव गांधी यांच्या मृत्यूनंतर राजकारणापासून दूर असणाऱ्या सोनिया गांधी काँग्रेस पक्ष वाचविण्यासाठी राजकारणात सक्रिय झाल्या. थेट काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षही झाल्या. काँग्रेस पक्षाच्या त्या अध्यक्ष व्हाव्यात यासाठी शरद पवारसुद्धा पाठिंबा देत…

जगातील ७ आश्चर्ये आपण जाणतोच पण महाराष्ट्रातील ७ आश्चर्ये कोणकोणती आहेत ते नक्की जाणून घ्या.

आतापर्यंत आपण जगातील ७ आश्चर्यांबद्दल जाणून आहोतच. ताजमहालसुद्धा जगातील ७ आश्चर्यांपैकी एक आहे. याच आधारे महाराष्ट्रातसुद्धा ‘सेव्हन वंडर्स ऑफ महाराष्‍ट्र’ म्हणून एकूण १४ ठिकाणांपैकी ७ स्थळे २०१३ साली मिळालेल्या २२…

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.
Exit mobile version