राज्य सरकारने घेतली दखल. दर तीन महिन्यांनी होणार सरपंच सभा!
आता तालुकास्तरावर दर तीन महिन्यांनी सरपंच सभेचे आयोजन करण्यात येणार आहे. ग्रामपंचायतींची कामे वेळेवर होत नसल्याच्या सर्वसामान्यांकडून आलेल्या तक्रारींची राज्य सरकारने दखल घेतली आहे. पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी या सभा…