शहिद मेजर कौस्तुभ राणे यांच्या पत्नी कनिका राणे झाल्या ‘लेफ्टनंट’

ऑगस्ट २०१८ मध्ये मेजर कौस्तुभ राणे काश्मीरमधील गुरेझ भागात दहशतवाद्यांसोबत लढताना शहिद झाले होते. त्यावेळेस त्यांच्या पत्नी कनिका या मुंबईत नोकरी करत होत्या. त्यानंतर त्यांनी ठरवलेच कि आपणही आपल्या पतीप्रमाणे…

सातारा ते दिल्ली हजारो हातांना रोजगार आणि शेकडो करोडोंच्या BVG उद्योग समूहाचा यशस्वी मराठी मालक.

श्री. हणमंतराव गायकवाड एका सामान्य कुटुंबातील व्यक्ती ते देशातील यशस्वी उद्योजग. ज्यांना सर्व्हिस क्षेत्रातील अंबानी ओळखले जाते आणि जवळपास ७० हजार पेक्षा जास्त लोकांना त्यांनी आत्तापर्यंत रोजगार दिलेला आहे. गायकवाड…

दक्षिण काशी श्री हरिहरेश्वर मंदिर भाविकांसाठी खुले परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘या’ वयोगटातील भाविकांना प्रवेश नाही..

सोमवार 16 नोव्हेंबर दिवाळी पाडवादिनी राज्य शासनाने सर्व मंदिरे व धार्मिक स्थळे खुली करण्याचे आदेश दिले त्यामुळे दक्षिण काशी श्री हरिहरेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी पाहायला मिळत आहे. शासनाने ठरवून दिलेल्या…

सोमवारपर्यंत अल्टिमेटम नाहीतर राज्यभर उग्र आंदोलन. वीजबिलमुद्द्यावर मनसेचा इशारा..

राज्य सरकारने वीजबिल माफी देता येणार नाही हे स्पष्ट केल्यानंतर वीजबिल मुद्द्यावर मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्य सरकारने वीजबिल माफी संदर्भात राज्यातील साडे आकरा कोटी जनतेचा विश्वासघात केला आहे.…

रोहित पवार यांनी धक्का देऊन काढली अपघातग्रस्त कार आणि हे केले आवाहन…

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी क्षणाचाही विलंब न करता अपघातग्रस्त गाडीला स्वतः धक्का देऊन बाहेर काढले व शेतकऱ्याला मदत केल्यामुळे त्यांचे सोशल मीडियावरती कौतुक होत आहे. सांगलीतील माण तालुक्यात…

सांगलीच्या छोट्याशा गावातून उद्योजक तयार होऊन ‘आपला बझार’ यशस्वीरीत्या राज्यात पसरवला.

हल्लीचा कोरोनाचा काळ आणि देशभर आर्थिक मंदीची झळ लागली असून बऱ्याच जणांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या आहेत, बेरोजगारी वाढली आहे. परंतु सांगली जिल्ह्यातील देवर्डे या गावातील तरुणांनी ८० पेक्षा जास्त आपला…

एसटीतून प्रवास करताना आता मिळणार एसटीचेच ‘नाथजल’ पाणी बॉटल.

भारतीय रेल्वे प्रमाणेच आता एसटी महामंडळानेसुद्धा माफक दरात नाथजल योजना राबविण्याची घोषणा केलेली आहे. नाथजल शुद्ध जल योजनेचा लोकार्पण सोहळा नोव्हेंबरपासून परिवहन मंत्री अनिल परब यांच्या हस्ते करण्यात आला. नाथजल…

नियमांचे पालन करीत दिवाळी साजरी करण्यासाठी शासनाने जाहीर केली विशेष नियमावली.

राज्यात प्रमुख शहरांमध्ये करोनाचे रुग्ण आजही मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. त्यात कोविड साथ लक्षात घेऊन गेल्या आठ महिन्यांमध्ये आलेले सर्वच सण व उत्सव साधेपणाने, एकत्रित न जमता साजरे करण्यात…

राज ठाकरे ऍक्टिव्ह असताना अचानक उद्धव ठाकरेंकडे शिवसेनेची सूत्रे कशी काय गेली…

३० जानेवारी २००३ रोजी शिवसेनेचे महाबळेश्वर येथे अधिवेशन भरवले होते आणि बाळासाहेबांचा उत्तराधिकारी कोण याचीही उत्सुकता शिवसैनिकांना लागली होती. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी स्वतः राज ठाकरे यांनी कार्यध्यक्ष म्हणून उद्धव ठाकरेंच्या…

राष्ट्रवादी पक्षाचे चिन्ह असणाऱ्या घड्याळात १०:१० मिनिटेच का.. आधी कोणत्या चिन्हासाठी मागणी केली होती…वाचा

राजीव गांधी यांच्या मृत्यूनंतर राजकारणापासून दूर असणाऱ्या सोनिया गांधी काँग्रेस पक्ष वाचविण्यासाठी राजकारणात सक्रिय झाल्या. थेट काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षही झाल्या. काँग्रेस पक्षाच्या त्या अध्यक्ष व्हाव्यात यासाठी शरद पवारसुद्धा पाठिंबा देत…

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.
Exit mobile version