इरशाळवाडी येथील दुर्घटनेत अडकलेल्या लोकांचे बचावकार्य करताना अग्निशमन अधिकाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू!

तालुक्यातील इरशाळवाडी येथील दुर्घटनेत अडकलेल्या लोकांचे बचावकार्य करताना नवी मुंबई, बेलापूर येथील अग्निशमन अधिकारी यांचा रेस्क्यू करताना मृत्यू झाला आहे. रायगड जिल्ह्यातील खालापूर येथील इरशाळगडाच्या पायथ्याशी मोठी दुर्घटना घडली आहे.…

अलिबाग रेवस मार्गावर वाहनावर झाड पडून अपघात, सुदैवाने वाहनचालकाची सुखरूप सुटका

अलिबाग तालुक्यात आज मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे, सकाळपासूनच विविध ठिकाणी रस्त्यावर झाडे पडून अपघात होऊन वाहतूक ठप्प झाली आहे. अलिबाग रेवस मार्गावर चोंढी जवळील हॉटेल साईनजवळ सकाळी…

जिल्ह्यात काही भागात 21 जुलैपर्यंत अतिवृष्टी होण्याची शक्यता. नागरिकांनी सतर्क रहावे जिल्हा प्रशासनाने दिल्या सूचना

भारतीय हवामान विभाग यांचेकडील हवामान विषयक पूर्वसूचनांनूसार दिनांक 21 जुलै, 2023 पर्यंत रायगड जिल्हयामध्ये काही ठिकाणी अति मुसळधार पाऊस होण्याची शक्यता ऑरेंज अलर्टच्या माध्यमातून प्रसारित करण्यात आली आहे. त्यानुषंगाने जिल्हयातील…

गणपतीसाठी येणाऱ्या कोकणवासीयांसाठी खुशखबर…. गणेशोत्सवापुर्वी कशेडी घाट बोगदा वाहतुकीसाठी खुला होणार!

कोकणात जाणार्‍या प्रवाशांचा प्रवास आता आणखी सुखकर होणार आहे. मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटाला पर्याय असणारा बोगदा गणेशोत्सवापुर्वी वाहतुकीसाठी सुरु होणार आहे. सध्या या बोगद्याचे काम पूर्ण झाले असून जय…

जपानच्या त्सुनामीपासून ते नेपाळच्या भूकंपात बचावकार्याची भूमिका पार पडणाऱ्या NDRF दलाची स्थापना अटलबिहारी वाजपेयी आणि शरद पवार एकत्र आल्यामुळे झाली होती.

हल्लीच ३ जूनला निसर्ग वादळाने रायगड जिल्ह्यात थैमान घातले होते तसेच अलीकडेच महाडला व भिवंडीमध्ये इमारत दुर्घटना घडली. परंतु बचावकार्य करायला एक दल तातडीने हजर झाले आणि बचावकार्य पूर्ण करून…

NCP Crisis : अजित पवारांचा शरद पवारांना पहिला धक्का..! खासदार सुनील तटकरेंची राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती?

एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर काल (दि. 2 जुलै रोजी) विरोधी पक्ष नेते अजित पवारांनी बंड करत राष्ट्रवादीला मोठं खिंडार पाडलं. एवढचं नव्हे तर, अजित पवारांसोबत (Ajit Pawar) ४० आमदारांची टीम असून,…

शपथ घेतलेले 9 मंत्री वगळता इतर सर्व आमदारांना आमची दारं खुली- जयंत पाटील

ज्या 9 आमदारांनी शपथ घेतली ते आमदार वगळता तिथे गेलेल्या सर्वांना आमची दारे खुली आहेत. काही काळ आम्ही त्यांच्यासाठी थांबू, परंतु एका विशिष्ट कालावधीनंतर आम्हाला त्यांच्यावर कारवाई करावी लागेल अशी…

“देवकुंड धबधबा”, “सिक्रेट पॉईंट” व “ताम्हाणी घाट” या पर्यटनस्थळांच्या ठिकाणी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये मनाई आदेश जारी

पोलीस निरीक्षक माणगाव यांनी माणगाव पोलीस ठाणे हद्दीतील रवाळजे दूरक्षेत्र अंतर्गत, मौजे भिरा गावचे हरीतील “देवकुंड धबधबा” व सणसवाडी गावचे हद्दीतील “सिक्रेट पॉईंट” व “ताम्हिणी घाट” हा परिसर पावसाळी हंगामात…

शिवराज्याभिषेक सोहळ्यात नाराजीनाट्य; खासदार तडकाफडकी रायगडावरून निघून गेले, कारण…

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा रायगडावर आज तिथीनुसार साजरा करण्यात आला. या सोहळ्याला राज्यातील अनेक बड्या नेत्यांसह शिवप्रेमींनी हजेरी लावली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी…

तुम्हाला हे ठाऊक आहे का: “भारतातील आडनावे आणि जातींचा शोध कसा लागला असेल”?

माणसांची आडनावं कशी पडली असतील? भारतात, आडनावे सहसा एखाद्या व्यक्तीचा व्यवसाय, भौगोलिक स्थान, कुळ किंवा जात यावर आधारित असतात. उदाहरणार्थ, जो कोणी व्यापाराने लोहार होता त्याचे आडनाव “लोहार ” असू…

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.
Exit mobile version