पाण्याचा अंदाज न आल्याने तरुण बुडाल्याची घटना, दोन दिवसांनी तरुणाचा मृतदेह सापडला.

रोह्यात नुकताच कुंडलिका नदीपात्रात शुक्रवारी सायंकाळी पुन्हा हिमेश नारायण ठाकूर, रा. लक्ष्मीखार-रोहा (17) याला बंधार्‍यातील पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाल्याची घटना घडली. हिमेश आपल्या नऊ मित्रांसह खांबेरे हद्दीतील बोबडघर…

Tamhini Ghat: ताम्हिणी घाटातील रस्ता खचल्याने दुर्घटना टाळण्याकरीता सोमवार ५ ऑगस्टपर्यंत रस्ता बंद!

पुणे जिल्ह्यात पडणाऱ्या अतिमुसळधार पावसामुळे रस्ता एका बाजूने खचलेला आहे. रस्ता खचलेल्या ठिकाणी दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर चालू आहे. 2 ऑगस्ट दुपारी बारा वाजल्यापासून ५ ऑगस्ट सकाळी ८ ऑगस्टपर्यत या घाटातून…

विधानसभेच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा ८० हजार नगरपालिका, नगरपंचायत कर्मचाऱ्यांचा निर्णय.

उरण दि २(विठ्ठल ममताबादे)- राज्यातील नगरपरिषद, नगरपंचायत मधील ८० हजार कर्मचारी यांनी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य नगरपरिषद, नगपंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी/संघटनेचे प्रदेशाध्यक्ष श्री. सुरेश…

पनवेल इथे ऑनलाईन गेम खेळताना पैसे हरल्याने आई रागावली, आठवीत शिकणाऱ्या मुलाने सोडलं घर..

ऑनलाईन गेम खेळताना पैसे हरल्याने आई रागावली असता 14 वर्षीय मुलगा रागाच्या भरात कुठेतरी निघून गेल्याने त्याचे अज्ञाताने अपहरण केले असल्याची तक्रार करण्यात आली. नातेवाईकांच्या तक्रारीनंतर पनवेल तालुका पोलीस ठाण्यात…

कोल्हापूरच्या कांबळवाडी गावातील स्वप्निल कुसाळेने एक महत्त्वाचा इतिहास रचला आहे.

कोल्हापूरच्या कांबळवाडी गावातील स्वप्निल कुसाळेने एक महत्त्वाचा इतिहास रचला आहे. त्याने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशन प्रकारात भारतासाठी कांस्यपदक मिळवले. या ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीमध्ये भारताचे हे तिसरे पदक…

पोकलेन विकासाने ‘वायनाड’ जात्यात, कोकण सुपात! सी फेसींग बंगलो स्कीम- आज वायनाड उद्या कोकण!

सततच्या पावसामुळे केरळच्या वायनाड मध्ये कित्येक ठिकाणी मोठ्या प्रमाणात भूस्खलन होऊन काही गावे गाडली गेली आहेत! आत्तापर्यंत २५० माणसे मृत्युमुखी आणि ३०० बेपत्ता आहेत! डोंगराच्या माथ्यावर बेसुमार वृक्षतोड आणि डोंगर…

कुलुपांच्या विश्वाचा ताळेबंद! जगभर कुलूप आणि किल्ली या जोडीचा इतिहास, संचार आणि प्रसार खूप रंजक आहे.

गुहेत राहणाऱ्या मनुष्य प्राण्याला जेव्हा प्रथम हिंस्र पशूंपासून संरक्षणाची गरज निर्माण झाली तेव्हा त्याने प्रथम झाकण किंवा दरवाज्याचा शोध लावला असावा. ज्या क्षणी माणूस आपल्या गरजेपेक्षा अधिक काही मिळवून संचय…

यशश्री शिंदे हत्याकांडातील आतापर्यंतचा सर्वात मोठा ट्विस्ट.. नवे खुलासे समोर.. दाऊदने हत्येनंतर काय केलं?

यशश्री शिंदे हत्याकांडात (Yashshree Shinde murder case) नवे खुलासे समोर येत आहेत. नवीन माहितीप्रमाणे, यशश्री शिंदे यांच्या शवविच्छेदन अहवालात त्यांच्या शरीरावर दोन टॅटू आढळले आहेत. विशेष म्हणजे एक टॅटू दाऊद…

श्वानाने 225 किलोमीटर पायी वारी केली. लाखोंच्या गर्दीत हरवून देखील आपल्या गावी एकटाच परतला. गावकऱ्यांकडून मिरवणूक.

जर तुम्ही एखाद्या पाळीव प्राण्याला प्रेमाने जवळ केले, तर तो तुमच्यावरही जीवापाड प्रेम करतो. याचे एक उत्तम उदाहरण महाराष्ट्र-कर्नाटक सीमेजवळच्या निपाणीजवळील यमगर्णी गावात पाहायला मिळाले आहे. गावातील भाविक ज्ञानेश्वर कुंभार…

रायगडमध्ये वयोवृद्धांना लक्ष्य करून घरफोडी करणारा आरोपी गजाआड! पोलिसांचे कौतुक

रेवदंडा येथे वयोवृद्धांना लक्ष्य करून घरफोडी करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. रेवदंडा पोलिसांनी दोन गुन्ह्यांची उकल करण्यात यश मिळवले आहे. रेवदंडा पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत किरविले,…

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.
Exit mobile version