Tag: Raigad News

नवा नियम: आता हेडफोनशिवाय मोबाईल वापरल्यास तुरुंगवास तसेच 5000 रुपयांचा दंडही होणार!

सध्या प्रत्येकजण मोबाईल वापरतो. बस किंवा ट्रेन, लोकलमध्ये प्रवास करताना आपण अनेकदा मोबाईलमध्ये व्यस्त असतो. वेळ घालवण्यासाठी रिल्स पाहणे, तसेच बस, ट्रेन आणि सार्वजनिक ठिकाणी फोनवर मोठ्या आवाजात गाणी ऐकतात,…

WTC 2023 फायनल: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या फायनल सामन्यासाठी भारताचा संघ जाहीर. अजिंक्य रहाणेचे कमबॅक

माजी उपकर्णधार अजिंक्य रहाणेचे संघात पुनरागमन झाले आहे. बीसीसीआयने लंडनमधील ओव्हल येथे जूनमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विश्वचषक सामन्यासाठी 15 सदस्यांची निवड केली आहे. भारतीय क्रिकेट बोर्डाने (BCCI) मंगळवार, 25 एप्रिल रोजी बहुप्रतीक्षित…

रिफायनरी काय आहे? त्याचा फायदा होतो का? कोकणात याचा नक्की फायदा कि तोटा? हे एकदा नक्की वाचा

रिफायनरी म्हणजे सोप्या भाषेत शुद्धीकरण करण्याचे कारखाने. म्हणजे समजा पेट्रोलियम रिफायनरी असेल तर त्या फॅक्टरीमध्ये कच्च्या खनिज तेलाचे शुद्धीकरण केले जाते. या कारखान्यांमध्ये तेलाचे प्रोसेसिंग करून पेट्रोल, डिझेल, LPG, रॉकेल…

श्री’ सेवकांच्या मृत्यूनंतर आप्पासाहेब धर्माधिकारींनी व्यक्त केलं दु:ख. व्यक्त केली हि भावना.. तसेच….

महाराष्ट्र शासानाने आयोजित केलेल्या महाराष्ट्रभूषण पुरस्कार सोहळ्यासाठी खारघर येथे आलेल सारे श्री सदस्य हे माझ्या कुंटुबाचे सदस्य आहेत. श्री सदस्यांचा हा परिवार देश-विदेशात पसरला आहे. या पुरस्कार सोहळ्यावेळी उष्माघाताने काही…

त्या दिवशी आईने सकाळी पाच वाजता उठून सगळ्यांसाठी जेवण तयार केलं आणि ती भर उन्हात कार्यक्रमासाठी निघून गेली

खारघर येथे अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्रभूषण पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमात राज्याच्या कानाकोपऱ्यातून जवळपास २० लाख भाविक आले होते. भर उन्हात हा कार्यक्रम पार पडला. त्यातच मुंबईत कधी नव्हे ते पारा चाळीशी…

महाराष्ट्रभूषण सोहळ्यात उष्माघातामुळे 11 जणांचा मृत्यू. अमित शाहांची उपस्थित राहण्याची वेळ पाहिल्यानं दुर्घटना – संजय राऊत

ज्येष्ठ निरुपणकार श्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांना काल 16 एप्रिल रोजी खारघर येथे महाराष्ट्रभूषण पुरस्काराने गौरवण्यात आलं. नवी मुंबई परिसरात पारा चाळीशी पार गेला होता. याचा त्रास सोहळ्याला उपस्थित काही नागरिकांना…

या तारखेला ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार रितेश- जिनिलियाचा ब्लॉकबस्टर चित्रपट ‘वेड’..

महाराष्ट्राचा सुपरस्टार रितेश विलासराव देशमुख आणि जिनिलिया देशमुख यांच्या ‘वेड’ या चित्रपटाने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं होतं. एका दाक्षिणात्य चित्रपट मजिलीचा मराठी रिमेकने बॉक्स ऑफिसवर एक वेगळाच इतिहास रचला. या…

आप्पासाहेब धर्माधिकारी यांना यंदाचा महाराष्ट्र भूषण, नवी मुंबईत रंगणार सोहळा! मुख्यमंत्री यांनी घेतला तयारीचा आढावा ,वीस लाख नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता

नवी मुंबई खारघरच्या कॉर्पोरेट पार्क मैदानात थोर समाजसुधारक ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब तथा दत्तात्रय नारायण धर्माधिकारी यांना रविवार दि. १६ एप्रिल, २०२३ रोजी आयोजित कार्यक्रमात आदरणीय डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना केंद्रीय…

बाबासाहेबांमुळे भारतातील कामगारांचे कामाचे तास 14 वरून 8 तास झाले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आपण अनेक गोष्टी जाणतो. बाबासाहेब आंबेडकर हे एक अर्थशास्त्रज्ञ, उच्चशिक्षित राजकारणी आणि समाजसुधारक होते आणि त्यांना ‘भारतीय संविधानाचे जनक’ म्हणूनही ओळखले जाते. अशीच एक घटना ज्यामध्ये…

नेटफ्लिक्स (Netflix) पैसे नक्की कसे कमावतात? OTT रिलीज झालेले चित्रपट किंवा वेबसिरीज पाहण्यासाठी आपण प्रत्येकवेळी पैसे देत नाही मग त्यांना कसं परवडतं?

भारतात OTT प्लॅटफॉर्म किंवा वेबसिरीजच खूळ सुरु झालं ते पहिल्या कोवीडच्या लॉकडाऊन पासून. सेन्सॉरचे बंधन नसल्यामुळे शिव्यांचा भाडीमार, तसेच अडल्ट कंटेंटमुळे वेबसिरीज या प्रकाराचे कमी काळात जास्त लोकप्रियता वाढली. सुरुवातीला…

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.
Exit mobile version