Category: History

sharad pawar and atal bihari vajpeyi ndrf

जपानच्या त्सुनामीपासून ते नेपाळच्या भूकंपात बचावकार्याची भूमिका पार पडणाऱ्या NDRF दलाची स्थापना अटलबिहारी वाजपेयी आणि शरद पवार एकत्र आल्यामुळे झाली होती.

हल्लीच ३ जूनला निसर्ग वादळाने रायगड जिल्ह्यात थैमान घातले होते तसेच अलीकडेच महाडला व भिवंडीमध्ये इमारत दुर्घटना घडली. परंतु बचावकार्य…

Caste system in India

तुम्हाला हे ठाऊक आहे का: “भारतातील आडनावे आणि जातींचा शोध कसा लागला असेल”?

माणसांची आडनावं कशी पडली असतील? भारतात, आडनावे सहसा एखाद्या व्यक्तीचा व्यवसाय, भौगोलिक स्थान, कुळ किंवा जात यावर आधारित असतात. उदाहरणार्थ,…

dr babasaheb ambedkar

बाबासाहेबांमुळे भारतातील कामगारांचे कामाचे तास 14 वरून 8 तास झाले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आपण अनेक गोष्टी जाणतो. बाबासाहेब आंबेडकर हे एक अर्थशास्त्रज्ञ, उच्चशिक्षित राजकारणी आणि समाजसुधारक होते आणि त्यांना…

Jambhulpada

जांभुळपाडा: रायगडमधील आंबा नदीला आलेला आत्तापर्यंतचा सर्वात भयानक पूर.

२६ जुलै मुंबईला आलेला महापूर आपण नेहमीच आठवत आलोय परंतु रायगडमधील आलेला आंबा नदीचा महापूर संपूर्ण जांभूळपाड्याला वाहून गेला. २३…

Virendra Sehwag at Nagothane Raigad

जेव्हा अंतरराष्ट्रीय ख्यातीचा क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग नागोठणे येथे ४ धावांवरती आऊट होतो…

सेहवाग आणि नागोठण्यात क्रिकेट खेळायला? होय खरं आहे. आता काही दिवसांतच IPL २०२० चा थरार सुरु होणार आहे. कोरोनामुळे आधीच…

tanjavur-sambhar

आपण इडली सोबत जे सांबार खातो तो खरा मराठमोळा पदार्थ असून त्याचा शोध छ. संभाजी महाराज यांनी लावला आहे.

आता तुम्ही म्हणाल दक्षिणेतील लोक इडली, डोसा, उत्तप्पा अगदी भातासोबत पण सांबारच खातात तो पदार्थ चक्क मराठमोळा आहे. होय, हे…

chavdar tale

चवदार तळे सत्याग्रह: अगदी पाणी मिळण्यापासून विशिष्ट वस्त्र परिधान पद्धतीचे आवाहन बाबासाहेबांनी केले होते.

आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक । इंस्टाग्राम । ट्विटर । टेलिग्राम । शेअरचाट महाड सत्याग्रह हा…

Tata power plant Khopoli Raigad

जमशेदजी टाटा यांच्यामुळे राज्यातील पहिला जलविद्युत प्रकल्प खोपोलीमध्ये झालाय आणि त्याला १०५ वर्षे पूर्ण झाली आहेत.

कोरोनाचे संकट आणि लॉकडाऊनमुळे जनता त्रस्त होती त्यात हल्लीच वाढीव वीजबिले आल्यामुळे जनसामान्य व सेलिब्रिटी यांना राग अनावर झालाय. परंतु…

matheran-kadyavarcha-nisargraja-ganpati-raigad

माथेरान येथील तब्बल १४ वर्ष आणि ५२ फूट उंच असा कड्यावरचा निसर्गराजा गणपती साकारणाऱ्या माउंटन मॅनची गोष्ट..

नवाजुद्दीन सिद्दीकीचा मांझी नावाचा चित्रपट आपण पहिलाच असेल ज्यात २२ वर्ष डोंगर फोडून रस्ता बनविणाऱ्या माणसाची खरी कथा दाखविण्यात आली…

mahad bridge collapsed incedent

महाड येथील सावित्री पूल दुर्घटना: मध्यरात्री पत्त्यांसारखा कोसळावा असा पूल पाण्यासोबत वाहून गेला

मुसळधार पाऊस, दर्श अमावस्या म्हणजेच गटारी अमावस्येचा दिवस, त्यामुळे मुंबई-गोवा हायवेवरती तुरळक ट्राफिक. दुसऱ्याच दिवशी श्रावण महिना चालू होणार होता.…

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.