Category: History

Ramdas boat raigad

रायगडजवळ गटारी अमावास्येला ‘रामदास बोट’ मधील तब्बल ६९० जणांचा बुडून मृत्यू झाला होता.

आजच्या दिवशीच म्हणजे १७ जुलै १९४७ रोजी भारत स्वातंत्र्य व्हायच्या एक महिना आधी गटारी अमावस्येला एका मोठ्या आलेल्या समुद्राच्या लाटेत बोट बुडून तब्बल ६९० जणांचा मृत्यू झाला होता. रामदास बोट…

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.