मिशन बिगिन अगेन: राज्य सरकारने जिल्हाबंदी उठवली असून आता ई-पासची आवश्यकता नाही.
राज्य सरकारने आता मिशन बिगिन अगेन अंतर्गत जिल्हाबंदी उठवली असून एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी ई-पासची गरज लागणार नाही. परंतु याव्यतिरिक्त इतरही घोषणा राज्य सरकारने केल्या असून काय चालू आणि…