गणेश उत्सवाकरीता शासनाने ई-पास रद्द केला नाही.
गणेश उत्सव काही दिवसांवरच आला आहे. गणेशउत्सवाकरिता मुंबई- पुण्याहून लाखो चाकरमानी दरवर्षी कोंकणात येत असतात. कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने कोंकणात जाण्यासाठी धोरणे ठरविलेली आहेत. सोशल मीडियावरती अफवा पसरली आहे…
सिरम इन्स्टिटयूट ऑफ इंडिया पुणे. रेसकोर्सपासून ते जगातील सर्वात जास्त डोस बनविणारी कंपनी.
इंग्लंडमधील ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीसोबत जोडीने पुणे येथील सिरम इन्स्टिटयूट कोरोना बरा होण्यासाठीचा डोस बनवत असून तो अंतिम टप्प्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. सिरम कंपनी वर्षाला जवळजवळ १३० करोड डोसचे उत्पादन करते…
शेकापचा आज ७३ वा वर्धापनदिन. शेकाप एकेकाळी २८ आमदार निवडून आणून विरोधीपक्ष नेतेपद असणारा पक्ष होता.
सप्टेंबर १९४६ रोजी शंकरराव मोरे यांनी काँग्रेसमध्ये असताना बऱ्याच आश्वासनांची पूर्ती न होता काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांचे व कामगारांचे राज्य असावे याविरोधात काम करत आहे म्हणून ३ ऑगस्ट १९४७ रोजी आपल्या…
महाड येथील सावित्री पूल दुर्घटना: मध्यरात्री पत्त्यांसारखा कोसळावा असा पूल पाण्यासोबत वाहून गेला
मुसळधार पाऊस, दर्श अमावस्या म्हणजेच गटारी अमावस्येचा दिवस, त्यामुळे मुंबई-गोवा हायवेवरती तुरळक ट्राफिक. दुसऱ्याच दिवशी श्रावण महिना चालू होणार होता. महाबळेश्वरमध्ये आदल्या रात्रीपासूनच मुसळधार पाऊस पडत होता त्यामुळे सावित्री नदीचे…
फॅक्ट चेक: प्रत्येक कोरोना पेशंटमागे महापालिका आणि नगरपालिकांना केंद्र सरकार तर्फे दीड लाख रुपये मिळतात.
सध्या सोशल मीडियावरती एक मेसेज व्हायरल होताना दिसत आहे. त्यामध्ये प्रत्येक कोरोना पेशंटमागे महापालिका आणि नगरपालिकांना केंद्र सरकार तर्फे दीड लाख रुपये मिळतात असा दावा केला जात आहे. परंतु हा…
आता दहावी-बारावी बोर्डाच विशेष महत्वच राहणार नाही. नव्या शिक्षण धोरणासंदर्भात सर्व विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांसाठी महत्वाची बातमी.
आज तब्बल ३४ वर्षांनी केंद्रीय मंत्रिमंडळाने नवीन शिक्षण धोरणाला मंजुरी दिली आहे. थोडक्यात नवीन शिक्षण पॉलिसी तयार केलेली आहे आणि त्यात दहावी- बारावी बोर्डाचे महत्व कमी होणार असून आपण इंग्रजी…
दासगांव: शाळेच्या मुख्यध्यापकांनी माझे गाव हा निबंध लिहून आणायला सांगितलेला आणि गाव हि राहिले नाही आणि निबंध लिहिणारी मुलेसुद्धा.
२६ जुलै २००५ रोजी जणू रायगड आणि मुंबईला पावसाने झोडून काढलेले आणि क्षणात पाणी साचून संपूर्ण मुंबई पाण्याखाली गेली. इकडे खाली रायगड आणि कोंकणात दरड, पूर, रेल्वेसेवा आणि गावा-गावांचा संपर्क…
नागपंचमी आपण कोणत्या कारणामुळे साजरी करतो..
श्रावण महिन्यातील पहिलाच सण नागपंचमी. श्रावण शुद्ध पंचमीला हा सण येतो. सर्पयज्ञ करणाऱ्या जनमेजय राजाला आस्तिक ऋषींनी प्रसन्न करून घेतले. जनमेजयाने वर माग असे म्हटल्यावरती सर्पयज्ञ थांबिण्याचा वर त्याने मागून…
राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त खासदार सुनिलजी तटकरे यांचे मनोगत त्यांच्याच शब्दात.
भाग-१: विसाव्या शतकाच्या अखेरीच्या दशकात महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरती देशाचे नेते आदरणीय पवार साहेबांच्या आशीर्वादाने उदयास आलेले कणखर नेतृत्व म्हणजे मा. अजितदादा पवार. त्यांनी #बारामती तालुका स्थरावरच्या सहकारी चळवळीच्या माध्यमातून आपल्या…
अमावास्या म्हणजे काय?…दर्श/दीप/सोमवती अमावास्येला काय करतात?
ज्यादिवशी पृथ्वीवरून चंद्राचा प्रकाशित भाग न दिसता अप्रकाशित भाग दिसतो तेव्हा ती रात्र अमावास्येची असते. आपण पाहूया दर्श अमावास्या म्हणजे काय.. श्रावण महिना सुरू होण्यापूर्वी येणारी ही अमावस्या दिपपूजनाचा दिवस…