आता दहावी-बारावी बोर्डाच विशेष महत्वच राहणार नाही. नव्या शिक्षण धोरणासंदर्भात सर्व विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांसाठी महत्वाची बातमी.
आज तब्बल ३४ वर्षांनी केंद्रीय मंत्रिमंडळाने नवीन शिक्षण धोरणाला मंजुरी दिली आहे. थोडक्यात नवीन शिक्षण पॉलिसी तयार केलेली आहे आणि त्यात दहावी- बारावी बोर्डाचे महत्व कमी होणार असून आपण इंग्रजी…