मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गासाठी जनआक्रोश, जनआक्रोश समितीचे माणगाव येथे आमरण उपोषण. राज्य सरकारला इशारा.
वर्षांपासून रखडलेला मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग आणि त्यातच पावसाळ्यात झालेली दुरावस्था याकडे सरकारचे लक्ष केंद्रित करण्याकरिता जनआक्रोश समितीने माणगाव येथे आमरण उपोषण आंदोलन सुरू केले असून महामार्गाच्या झालेल्या दुरावस्थेला सरकारची…