आजही हिमालय पर्वत रांगेवरून प्रवासी विमान जात नाही. ही आहेत कारणे..
विमानांची वाहतूक आणि जाळं इतकं पसरलंय कि लँडिंग करायला पण वेटिंग असते. आपलं मुंबईचेच उदाहरण घ्या. ९ डिसेंबर २०१८ रोजी एकूण १००७ विमानांची वाहतूक एका दिवशी होऊन वर्ल्ड रेकॉर्ड झाला…
रायगडमध्ये पुन्हा लॉकडाऊन होणार असे चुकिचे संदेश सोशल मीडियावरती फिरत आहेत त्याबद्दल कलेक्टर निधी चौधरी यांची महत्वाची माहिती.
रायगडमध्ये दिवसेंदिवस कोरोना पॉझिटिव्ह रग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. कालच्या रिपोर्टनुसार रायगडमध्ये करोना पॉझिटिव्ह असलेल्या (Active Cases) नागरिकांची संख्या पनवेल मनपा-1 हजार 956, पनवेल ग्रामीण-753, उरण-253, खालापूर-282, कर्जत-240, पेण-499,…
माणगांव तालुक्यातील बांदलवाडी येथे गावात वीज कोसळली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही.
कोरोनाचा हंगाम आणि त्यात चक्रीवादळ, मुसळधार पाऊस आणि पुरामुळे आधीच कोकणची जनता ग्रासली असून एकप्रकारे एकामागोमाग संकटे चालूच आहेत. काही दिवसांपासून संध्याकाळी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडत असून बराच वेळ…
आज अक्षय कुमारचा ५३ वा वाढदिवस. अक्षयने कॅनडाचे नागरिकत्व का स्वीकारले आणि एका अशा घटनेने तो शुद्ध मराठी शिकला.
राजीव हरी ओम भाटिया अर्थात आपला अक्षय कुमार आज ५३ वर्षांचा झाला. ९ सप्टेंबर १९६७ रोजी त्याचा जन्म अमृतसर, पंजाब येथे झाला. वडील आर्मीमध्ये होते आणि निवृत्तीनंतर ते माटुंगा, मुंबई…
कालच केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी कंगना राणावतला Y दर्जाची सुरक्षा पुरवण्याचे आदेश दिले.
कालच केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी कंगना राणावतला Y दर्जाची सुरक्षा पुरवण्याचे आदेश दिले. जाणून घेऊया भारतातील VIP लोकांना पुरविल्या जाणाऱ्या या सुरक्षेसाठी किती पोलीस कर्मचारी लागतात आणि महिन्याला सुरक्षेसाठी किती…
रायगड जिल्ह्याचे एज्युकेशनल हब श्रीवर्धनमध्ये उभारणार. पालकमंत्री कु. आदिती तटकरे
श्रीवर्धन येथील गोखले एज्युकेशन सोसायटी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे शिक्षक दिनानिमित्त “तेजस्विनी पुरस्कार” व “सरस्वती भूषण पुरस्कार” वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून…
माथेरान येथील तब्बल १४ वर्ष आणि ५२ फूट उंच असा कड्यावरचा निसर्गराजा गणपती साकारणाऱ्या माउंटन मॅनची गोष्ट..
नवाजुद्दीन सिद्दीकीचा मांझी नावाचा चित्रपट आपण पहिलाच असेल ज्यात २२ वर्ष डोंगर फोडून रस्ता बनविणाऱ्या माणसाची खरी कथा दाखविण्यात आली आहे. परंतु आपल्या राज्यातील रायगड जिल्ह्यात माथेरान येथे सुद्धा असाच…
GDP रेट कमी झाल्यावर देशातील सर्वसामान्य लोकांवर काय परिणाम होतो…
कोरोना जगभर थैमान घालत असताना भारतात मार्च महिन्यात कोरोनामुळे लॉकडाऊन सुरु झाला आणि कालच आलेल्या GDP रिपोर्टनुसार फक्त चीन plus असून बाकीचे सर्व बलाढ्य देशांचा रेट निगेटिव्ह असून भारताचा पहिला…
मिशन बिगिन अगेन: राज्य सरकारने जिल्हाबंदी उठवली असून आता ई-पासची आवश्यकता नाही.
राज्य सरकारने आता मिशन बिगिन अगेन अंतर्गत जिल्हाबंदी उठवली असून एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी ई-पासची गरज लागणार नाही. परंतु याव्यतिरिक्त इतरही घोषणा राज्य सरकारने केल्या असून काय चालू आणि…
तुकाराम मुंढे राजकीय नेते किंवा स्थानिक लोकप्रतिनिधींना का खुपतात.. हि आहेत कारणे
संघर्षमय जीवन जगून मोठा झालेला माणूस आपल्या शिस्तबद्ध स्वभाव आणि धडक निर्णयांमुळे महाराष्ट्रभर चर्चेत राहिलेला माणूस म्हणजे आयएएस अधिकारी श्री. तुकाराम मुंढे. एका सामान्य शेतकरी कुटुंबात जन्म आणि हाल-अपेष्टा कायम…